Thursday, January 15, 2009

मला सोडवता न आलेले किवा न झेपलेले काही प्रश्न....

मला सोडवता न आलेले किवा न झेपलेले काही प्रश्न....

1. मुलांना मुली का भाव देत नाहीत...
2. सुंदर मुली नेहमी दुसर्‍याबरोबर का असतात...
3. देव आनंद कधी रिटायर होणार...
4. हिमेश ला तो चांगला गातो असे कोणी सांगितले...
5. नेमका कामाच्या वेळी वैताग का येतो...
6. पगार एक महिन्याने का होतो...
7. कुत्र्याच्या तोंडी कोणी लागत नाही तरी.. कुत्ते मै तेरा खून पी जॉवुगा असे का म्हणतात...
8. देशद्रोही मधला हीरो डाइरेक्टर ने कुठुन धरून आणला...
9. सेंसॉर बोर्डत कामाला लागण्यासाठी काय करावे लागते... :)
10. कॅंडक्टर माझ्याकडूनाच सुटे पैसे का मागतो...
11. साधारण किती पैसे कमावले की माणूस समाधानी होतो... म्हणजे माणसाला जगण्यासाठी किती पैसे लागतात...
12. आपली बाजू मांडण्यासाठी कोर्टात वकील का लागतो....
13. सानिया मिर्झा कितीही मॅचस हरली तरी ती जागतिक क्रमवारीत पुढे कशी असते....

आणि सर्वात शेवटचा पण मनाला बोचणारा ---

माणूस माणसपेक्षा जातीला इतके महत्व का देतो ??????????????????????????????

याची उत्तरे शोधण्याचा मी प्रयास करतो आहे...तुम्हाला जमले तर तुम्ही सुद्धा द्या.....

3 comments:

Devendra said...

Toooo goood !!! keep it up !!!
Mi jara vichar karun answers post karto :)

Harshal said...

maje prashn pan add kar.

1) मोहन बागान हा काय प्रकार असतो?
2) सीनेट चे अध्यक्षपद or सीनेट चे सदस्य कुठे असतात ?
3) नेहमी पहिला रिक्शा वाला माझे भाड़े का नाकारतो ?

Unknown said...

Too good ... & motivating also. The fact is everyone compramise to some extent then "Laat Ghala" & bhago.... :)