Monday, March 30, 2009

काही लाज ?

च्यायला आज एक न्यूज़ ऐकली... कसाब ला वकील दिला.
डोक्यात पाणी झाले आहे का भारत सरकारच्या ??
आईचा घो..त्याला कसला वकील देतात ?? लाथ घाला त्याच्या कंबरेत .
मला दया आली आज आपल्या नियमांची.

च्यायला एक माणूस इंडिया मधे येऊन धिंगाणा घालतो..इतक्या सर्व लोकांना मारतो .
आणि त्याच देशाचे सरकार त्याला वकील देते ? काय चाललाय काय हे ?

आणि त्याला वकील तरी का म्हणून द्यावा ?
कॅमरा मधे धडधडीत दिसतो आहे तो..स्वताहा काबुल केले आहे त्याने की मीच लोकांना मारले.
आणखी काय पाहिजे ? भारत सरकारच्या असल्या वागण्यावर कीव येते मला.
ह्या लोकांचे कुणी मेले नाहीत ना त्या दिवशी म्हणून हा सगळा नंगा नाच सुरू आहे.

आणि परत ह्या देशावर कुणी असा हल्ला करणार नाही ह्याची काय गरेंटी ?
कसाब ला अशी कुठली शिक्षा दिली आपण की जी पाहून बाकीचे आतँकवाद थांबवतील??

खरच आज मनापासून वाटते की शिवाजी महाराज पाहिजे होते.
सळसळत्या तलवारीने त्यांनी नक्कीच कसाब चे धड वेगळे केले असते.
त्यांच्या सारख्या लोकांची ह्या देशाला गरज आहे.
ही नेते मंडळी साली सर्व fuckoff आहे.
आणि ह्या देशातले हीरो सुद्धा बघा..
तो शाहरूख कॉंग्रेस चा प्रचार करतो आहे...च्यायला पैशासाठी हे लोक अजुन काय काय करतील काय माहिती.
लाजा कशा वाटत नाही ह्यांना ?